
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास
Delhi Blast Update: लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या कार स्फोटाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. स्फोटक भरलेली कार चालवणारा व्यक्ती कश्मीरच्या पुलवामातील डॉक्टर उमर नबी अ ...

राष्ट्रीय :कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
Delhi Blast Update: लालकिल्ल्याजवळील स्फोट प्रकरणात तपासकर्त्यांनी पुलवामा येथील एका डॉक्टरवर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध आहेत आणि मुख्यतः फरिदाबादमधून स्फोटके जप्त करण्यात आल्याच्या घटनेशी त्याचा संबंध आहे. ...

राष्ट्रीय :लाल किल्ला स्फोट: कालपर्यंत हसत-बोलत होता,आज..., रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
Delhi Red Fort Blast Update: लाल किल्ल्याजवळ सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण स्फोटानंतर एलएनजेपी रुग्णालयाबाहेर मंगळवारी पहाटेपासूनच अश्रूंनी भरलेले डोळे अन् मनात असलेले कुटुंबीय यांच्या प्रतीक्षेत दिसत होते. रुग्णालयाच्या गेटवर सुरक्षा कडक होती, पण त ...

राष्ट्रीय :एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच
Bihar Assembly Election 2025: देशाच्या राजकारणाला अभूतपूर्व वळण लावणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलमध्ये भाजप-जनता दल युनायटेड-लोक जनशक्ती पार्टी यांच्या एनडीए आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालेले दिसत असून राष्ट्रीय जनता दल-काँग्रेस यां ...

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
फरीदाबादमध्ये नुकत्याच जप्त करण्यात आलेल्या स्फोटकांच्या प्रकरणात, शोपियानमधून मुफ्ती इरफान अहमद याला अटक करण्यात आली आहे. ...

राष्ट्रीय :विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान
Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या व अंतिम टप्प्यात १२२ विधानसभा जागांसाठी मंगळवारी आजवरचे सर्वाधिक म्हणजे विक्रमी ६८.७९% मतदान झाले. बिहारमध्ये एकूण मतदान ६६.९०% झाले. हे मतदान गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ९.६% अधिक आहे. ...

मुंबई :मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा
Mumbai News: प्रमुख भारतीय शहरांमध्ये इमारती कोसळण्यामागे अनेकदा खराब बांधकाम आणि बेकायदेशीर केलेले अंतर्गत बदल ही कारणे सांगितली जातात. मात्र, भारतातील प्रमुख महानगरे दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि बंगळुरू यांच्या जमिनी हळूहळू खचत चालल्यानेही अस ...

राष्ट्रीय :स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे यश
Vande Bharat Express: भारतीय रेल्वेच्या चाचणीत सोमवारी वंदे भारत स्लीपर ट्रेनने १८० कि.मी. प्रती तास इतका पल्ला गाठला. ही चाचणी पश्चिम रेल्वेच्या कोटा सेक्शनमध्ये रोहालखुर्द-इंद्रगढ-कोटा मार्गावर करण्यात आली. या स्लीपर ट्रेनची दोन प्रकारे चाचणी घेण्य ...

राष्ट्रीय :नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
Air Pollution In Delhi: देशाची राजधानी नवी दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील (एनसीआर) प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे या हंगामातील हवेची गुणवत्ता सर्वांत वाईट झाल्याने दिल्लीची अवस्था एखाद्या गॅस चेंबरसारखी झाली आहे. ...

क्रिकेट :गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीपूर्वी भारतीय फलंदाजांचा कसून सराव
Indian Cricket Team: मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून कसोटी क्रिकेटसाठी जुळवून घेण्याच्या लक्ष्याने भारतीय कर्णधार शुभमन गिल याने मंगळवारी ईडन गार्डन्सवरील भारतीय संघाच्या सराव सत्रात बराच वेळ फलंदाजीचा सराव केला. त्याने जवळपास दीड तास फलंदाजी करीत आप ...

क्रिकेट :कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
Indian Women's Cricket Team:आयुष्यात कोणती गोष्ट जर थेट हृदयाला भिडते, तर ती आहे एखाद्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना! ही भावना अनुभवणे, पाहणे, ऐकणे आणि स्वीकारणे आपल्याला रोमांचित करते. कृतज्ञता ही माणसाला मिळालेली एक अमूल्य भावना आहे, जी इतर ...
